बुद्धीच्या दिव्यामध्ये ज्ञानाचे तेल ओतून त्याची वात अशी पेटवा की, हा दिवा निरंतर जळत राहून तुमचे जीवन अद्वितीय प्रकाशाने उजळून टाकील.
आणि या प्रकाशामुळे समाजातील इतरही वंचित आणि दुर्बल घटकांच्या जीवनात काही प्रकाशाची किरणे पडून त्यांच्या आयुष्याची लय सुधारण्यास मदत मिळेल.
✒ K. Satish

No comments:
Post a Comment