बोलताना शब्दांचा अतिशय विचारपूर्वक वापर केला पाहिजे.
शब्दांच्या शस्त्राला इतकी धार असते की, त्याने केलेल्या वारांची जखम सहजासहजी भरून निघत नाही. आणि भरून निघालीच तरी ती अधूनमधून चिघळत राहतेच.
✒️ K. Satish
No comments:
Post a Comment